शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

परभणी : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध केली गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:35 IST

येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून शिक्षणाचा आधार मिळाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीने दहावी परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.प्रांजली देसाई असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी कर्ज आणि नापिकीला कंटाळून प्रांजलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. आत्हत्येपूर्वी पत्नीच्या नावे पत्र लिहून मुलीला खूप शिकव, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. मात्र वडिलांचे छत्र हरवल्याने शिक्षणाची आबाळ होऊ लागली. अशा परिस्थितीत प्रांजलीच्या आजोबांनी जिजाऊ ज्ञानतीर्थ गाठले. जिजाऊ ज्ञानतीर्थच्या ‘आधार शिक्षाचा’ या योजनेत प्रांजलीला प्रवेश देण्यात आला. तिला भावनिकदृष्ट्या स्थीर करण्याचा प्रयत्न केला. तिला वाटणारी असुरक्षितता दूर करुन शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे प्रांजलीनेही अभ्यासात गती मिळविली. मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेत तिने ९४ टक्के गुण मिळविले असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल तिने टाकले आहे.दरम्यान, प्रांजलीसह प्रा.नितीन लोहट, बाळासाहेब मोरे, संतोष गोंडफळे आदींनी पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे जावून प्रांजलीचा तिची आई व आजोबासमवेत सत्कार केला.

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षणFarmerशेतकरीSSC Resultदहावीचा निकाल