शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलिसांनी वाचविले जोडप्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:58 IST

येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन पडलेल्या जिंतूर येथील दांपत्याचे प्राण रेल्वे पोलिसांनी वाचविल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली.याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २९ जानेवारी रोजी सकाळी ११२०१ ही लोकमान्य टिळक टर्मिनस- अजनी एक्सप्रेस रेल्वे परभणी रेल्वेस्थानकावरून सुटत असताना जिंतूर येथील निवृत्ती कांबळे (७०) व यमुनाबाई कांबळे हे दांपत्य घाईत रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करीत होते. यातच त्यांचा तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर पडले व घरंगळत रेल्वेखाली जाणार त्याच क्षणी तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेले रेल्वेचे पोलीस निरीक्षक मुकेशकुमार उमर यांनी तत्काळ या दांपत्याला बाजूला ओढून घेतले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. रेल्वे निघून गेल्यानंतर घाबरून गेलेल्या या दांपत्याला पोलिसांनी व नागरिकांनी धीर दिला. तसेच पो.नि. उमर यांचेही कौतूक करण्यात आले. याबाबतची माहिती अप्पर रेल्वे व्यवस्थापक विश्वनाथ इरिया यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुकेश कुमार यांचे कौतूक केले व त्यांना पारितोषिक जाहीर केले. पोलीस निरीक्षक मुकेश कुमार यांच्या धाडसी कर्तृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिसAccidentअपघात