शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

परभणी : पाण्यासाठी मनपावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:57 IST

शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.खानापूर नगर हा शहरापासून दूर अंतरावर असलेला भाग असून या भागात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेने या परिसरासाठी जलवाहिनी टाकली असली तरी अद्याप या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले नसल्याने नळांना पाणी येत नाही. हातपंपांची पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईत भर पडली आहे. दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी २८ जानेवारी रोजी सकाळी खानापूरनगर येथून मोर्चाला सुरुवात केली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेला हा मोर्चा वसमत रस्त्यावरुन महापालिकेवर पोहचला. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.खानापूरवासियांचा प्रश्न४खानापूर नगर भागात जलवाहिनी नसल्याने येथील नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. जलवाहिनीचे काम अर्धवट असून हातपंपही आटल्याने पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीagitationआंदोलन