शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

परभणी : पिकांवर हुमनी अळीचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:21 IST

अधुन-मधून पडणाऱ्या मध्यम पावसाच्या सरीने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान दिले आहे; परंतु, हुमनी अळीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : अधुन-मधून पडणाऱ्या मध्यम पावसाच्या सरीने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान दिले आहे; परंतु, हुमनी अळीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना धोका निर्माण झाला आहे.पूर्णा तालुक्यात सोयाबीन, कापूस हे खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत. दरवर्षी तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी अनेक भागात पेरणीस पावसाअभावी उशीर झाला. तर आधुन-मधून काहीकाळ पडणाºया पावसावर पिकांनी तग धरली; परंतु, कापसासह फळ बागायती पिकांना हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव दिसून येत आहे. खरिपातील पिकांसोबत ही अळी फळबाग, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.जून महिन्यात पाऊस हवा तसा बसरला नाही. त्यापाठोपाठ जुलै महिनाही रिमझिम पावसावरच कोरडा गेला. यामुळे पेरलेली पिकांनी जमिनीच्यावर कसेबसे डोके काढले. अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रौढ भुंग्यांनी जमिनीत घातलेल्या अंडीला पोषक वातावरण मिळत गेले. यामुळे त्याची बारीक पिल्ले सध्या फळबाग, ऊस, हळद व कापूस पिकांची मुंळ नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.या कराव्यात : उपाययोजना४सध्याच्या परिस्थितीत बºयाच ठिकाणी हुमनीच्या लहान-लहान अळ्या दिसून येत आहेत. त्याकरीता सर्व पिकातील हुमनी अळीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझियम अ‍ॅनोसोपफली या जैविक बुरशीचा चार किलो प्रति एकर जमिनीत वापर करावा.४सद्यस्थितीतील वातावरण बुरशीनाशकाचा वापर करण्यासाठी चांगले आहे. विशेष म्हणजे ही जैविक बुरशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उपलब्ध असल्याची माहिती प्रा.डी.डी.पटाईत यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी