शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:17 IST

तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.भर उन्हाळ्यात पिकांचे पाणी तोडून गावाची तहान भागविणाऱ्या शेतकºयांच्या नशिबी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात ताळमेळ नसल्याने दोन वर्ष उलटूनही शेतकºयांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत.प्रशासनाची होणार कसरतअधिग्रहित केलेल्या स्त्रोतांचे देयके देण्यात आली नाहीत. सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहणासाठी देण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील काळात जलस्त्रोत अधिग्रहित करताना प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाई संदर्भात १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पालममध्ये बैठक घेण्यात आली होती. दोन वर्षे उलटूनही अधिग्रहणाचे पैसे देण्यात न आल्याची तक्रार शेतकºयांनी केली. अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने देयके अदा करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. मधूसुदन केंद्रे, आमदार

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी