शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:17 IST

तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.भर उन्हाळ्यात पिकांचे पाणी तोडून गावाची तहान भागविणाऱ्या शेतकºयांच्या नशिबी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात ताळमेळ नसल्याने दोन वर्ष उलटूनही शेतकºयांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत.प्रशासनाची होणार कसरतअधिग्रहित केलेल्या स्त्रोतांचे देयके देण्यात आली नाहीत. सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहणासाठी देण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील काळात जलस्त्रोत अधिग्रहित करताना प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाई संदर्भात १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पालममध्ये बैठक घेण्यात आली होती. दोन वर्षे उलटूनही अधिग्रहणाचे पैसे देण्यात न आल्याची तक्रार शेतकºयांनी केली. अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने देयके अदा करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. मधूसुदन केंद्रे, आमदार

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी