शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:17 IST

तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.भर उन्हाळ्यात पिकांचे पाणी तोडून गावाची तहान भागविणाऱ्या शेतकºयांच्या नशिबी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात ताळमेळ नसल्याने दोन वर्ष उलटूनही शेतकºयांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत.प्रशासनाची होणार कसरतअधिग्रहित केलेल्या स्त्रोतांचे देयके देण्यात आली नाहीत. सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहणासाठी देण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील काळात जलस्त्रोत अधिग्रहित करताना प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाई संदर्भात १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पालममध्ये बैठक घेण्यात आली होती. दोन वर्षे उलटूनही अधिग्रहणाचे पैसे देण्यात न आल्याची तक्रार शेतकºयांनी केली. अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने देयके अदा करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. मधूसुदन केंद्रे, आमदार

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी