शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

परभणी : पीकविम्यातील गैरप्रकारांना कंपनीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:31 IST

पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शिवसेनेने सुरू केलेल्या पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा.बंडू जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, जालना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, गंगाप्रसाद आणेराव, सखूबाई लटपटे, सदाशिव देशमुख, अर्जुन सामाले, माणिक पोंढे, राहुल खटींग आदींची प्रमुख उपस्थिती होती. कदम म्हणाले, मराठवाडा विभाग सातत्याने दुष्काळाच्या छायेत राहतो. ही बाब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेऊन प्रत्येक वेळी शेतकºयांना मदत केली. पीक विमा प्रकरणात शेतकºयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला शेतकºयांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आम्ही शेतकºयांच्या समस्या जाणून घेत पीक विमा मदत केंद्राच्या माध्यमातून त्या सोडविणार असल्याचे कदम यांनी सांगितले.पीक विम्यात झालेला गैरप्रकार खा.बंडू जाधव यांनी सर्वप्रथम उचलला आणि दिल्लीपर्यंत लावून धरत शेतकºयांना न्याय देण्याचे काम केल्याचेही त्यांनी सांगितले. पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल अशा कोणत्याही प्रश्नावर शिवसेना शेतकºयांच्या पाठीशी सातत्याने राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाdroughtदुष्काळ