शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

परभणी : कालवा दुरुस्ती संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:07 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़करपरा मध्यम प्रकल्पामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे़ धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती सिंचनाखाली येते़ मात्र प्रकल्पाचा कालवा जागोजागी खराब झाला असल्याने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती़ या मागणीच्या आधारे कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला़पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे हाती घेतली खरी़; परंतु, कामांना गती मिळत नाही़ तीन दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने शेतकºयांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे़परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी परिसरातील शेतकºयांना याच प्रकल्पाच्या पाण्यावर अपेक्षा आहे़ डाव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळेल आणि शेतकºयांचा रबी हंगाम सुरू होईल, अशी या शेतकºयांना अपेक्षा आहे़ मात्र कालव्याचे काम संथगतीने होत असल्याने कालवा दुरुस्त झाल्यानंतर पाणी मिळणार असल्याने रबीच्या पेरण्याही रखडल्या आहेत़परतीच्या पावसाने ताण दिल्याने परिसरात पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकºयांच्या रबीच्या पेरण्या रखडल्या आहेत.करपरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याला सोडले असते पर रबीच्या पेरण्या झाल्या असत्या. मात्र पाणी असतानाही शेतकºयांना त्याचा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ तेव्हा प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच शाखा अभियंत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे़दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली४निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पातून बोरी आणि परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते़ रबी हंगामात प्रकल्पाच्या पाण्यावरच पेरण्या होतात़४परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही़ किती पाणी पाळ्या देणार या विषयीही श्ेतकºयांना माहिती दिली जात नाही़ त्यातच कालव्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने कालव्याला पाणी येण्यास विलंब लागणार आहे़४करपरा मध्यम प्रकल्पात बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या पाण्यावर रबी हंगामातील पेरणी होवू शकते़ तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी