शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

परभणी : कालवा दुरुस्ती संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:07 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़करपरा मध्यम प्रकल्पामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे़ धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती सिंचनाखाली येते़ मात्र प्रकल्पाचा कालवा जागोजागी खराब झाला असल्याने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती़ या मागणीच्या आधारे कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला़पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे हाती घेतली खरी़; परंतु, कामांना गती मिळत नाही़ तीन दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने शेतकºयांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे़परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी परिसरातील शेतकºयांना याच प्रकल्पाच्या पाण्यावर अपेक्षा आहे़ डाव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळेल आणि शेतकºयांचा रबी हंगाम सुरू होईल, अशी या शेतकºयांना अपेक्षा आहे़ मात्र कालव्याचे काम संथगतीने होत असल्याने कालवा दुरुस्त झाल्यानंतर पाणी मिळणार असल्याने रबीच्या पेरण्याही रखडल्या आहेत़परतीच्या पावसाने ताण दिल्याने परिसरात पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकºयांच्या रबीच्या पेरण्या रखडल्या आहेत.करपरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याला सोडले असते पर रबीच्या पेरण्या झाल्या असत्या. मात्र पाणी असतानाही शेतकºयांना त्याचा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ तेव्हा प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच शाखा अभियंत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे़दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली४निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पातून बोरी आणि परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते़ रबी हंगामात प्रकल्पाच्या पाण्यावरच पेरण्या होतात़४परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही़ किती पाणी पाळ्या देणार या विषयीही श्ेतकºयांना माहिती दिली जात नाही़ त्यातच कालव्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने कालव्याला पाणी येण्यास विलंब लागणार आहे़४करपरा मध्यम प्रकल्पात बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या पाण्यावर रबी हंगामातील पेरणी होवू शकते़ तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी