शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

परभणी : कालवा दुरुस्ती संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:07 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़करपरा मध्यम प्रकल्पामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे़ धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती सिंचनाखाली येते़ मात्र प्रकल्पाचा कालवा जागोजागी खराब झाला असल्याने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती़ या मागणीच्या आधारे कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला़पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे हाती घेतली खरी़; परंतु, कामांना गती मिळत नाही़ तीन दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने शेतकºयांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे़परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी परिसरातील शेतकºयांना याच प्रकल्पाच्या पाण्यावर अपेक्षा आहे़ डाव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळेल आणि शेतकºयांचा रबी हंगाम सुरू होईल, अशी या शेतकºयांना अपेक्षा आहे़ मात्र कालव्याचे काम संथगतीने होत असल्याने कालवा दुरुस्त झाल्यानंतर पाणी मिळणार असल्याने रबीच्या पेरण्याही रखडल्या आहेत़परतीच्या पावसाने ताण दिल्याने परिसरात पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकºयांच्या रबीच्या पेरण्या रखडल्या आहेत.करपरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याला सोडले असते पर रबीच्या पेरण्या झाल्या असत्या. मात्र पाणी असतानाही शेतकºयांना त्याचा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ तेव्हा प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच शाखा अभियंत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे़दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली४निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पातून बोरी आणि परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते़ रबी हंगामात प्रकल्पाच्या पाण्यावरच पेरण्या होतात़४परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही़ किती पाणी पाळ्या देणार या विषयीही श्ेतकºयांना माहिती दिली जात नाही़ त्यातच कालव्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने कालव्याला पाणी येण्यास विलंब लागणार आहे़४करपरा मध्यम प्रकल्पात बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या पाण्यावर रबी हंगामातील पेरणी होवू शकते़ तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी