शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

परभणी : अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली खराब फळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:19 IST

येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़१ फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसामुळे संत्रा या फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ नुकसानी संदर्भात शेतकºयांनी २ फेब्रुवारी रोजी तक्रारीही दाखल केल्या आहेत़ विशेष म्हणजे बहुतांश शेतकºयांनी पीक विमा भरला असून, अद्याप शेतकºयांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही़ परभणी तालुक्यातील जांब, मांडाखळी या दोन गावांमध्ये नुकसानीचा आकडा अधिक आहे़ तसेच गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे़ तेव्हा या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे़हीच मागणी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे मांडण्यासाठी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोडे, केशव आरमळ, उस्मान पठाण आदी कार्यकर्ते कृषी विभागात दाखल झाले; परंतु, त्यावेळी कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही़ त्यामुळे खराब झालेले संत्रे या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाºयांच्या टेबलवर टाकून रोष व्यक्त केला़ दरम्यान, फळपिकांचे पंचनामे तातडीने न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfruitsफळेagitationआंदोलनagricultureशेती