शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:02 IST

शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़करपरा धरणातील पाणी शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी वापरता यावे, यासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते; परंतु, कालव्यावर असलेल्या पुलांची पाटबंधारे विभागाने दुरुस्ती केली नव्हती़ त्यामुळे १५ दिवसांपूर्वी पाणी सोडूनही २४ किमी पैकी केवळ १० किमी पर्यंतच पाणी पोहचले़ त्यामुळे शेतकºयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला़ याबाबत ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबर रोजीच्या अंकात ‘९० टक्के पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे उपविभागाचे अभियंता बी़बी़ तोटावार यांनी कालव्याला सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता पुलांची दुरुस्ती होवून शेतकºयांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन बी़बी़ तोटावार यांनी केले आहे़विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्याने मंत्रालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पाणी प्रश्नावर तातडीच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़; परंतु, उपलब्ध पाण्याची नासाडी झाल्यामुळे करपरा धरणाच्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या पुढे पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़‘दोषींवर कार्यवाही करा’४कालव्यावरील पुलांची दुरुस्ती न करताच करपरा धरणातील पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे जिंतूर तालुक्यातील निवळी ते वर्णा दरम्यान असलेल्या चार पुलांवरून ९० टक्के पाण्याची नासाडी झाली़ दुष्काळी परिस्थितीत पाण्याची नासाडी करणाºया शाखा अभियंत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प