शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:41 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी फळपीक व रबी हंगामातील ज्वारी, गव्हाची पेरणी केली; परंतु, वाढते तापमान व अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यातील भूजलपातळीमध्ये मोठी घट होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे सर्वे ३/४ मध्ये नंदकुमार जोगदंड यांनी आपल्या शेतात उपलब्ध पाण्यावर पपई फळाची लागवड केली; परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली. पपई पिकाला पाणी देणे जोगदंड यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे बहरात आलेल्या पपई फळ पिकावर नाविलाजास्तव नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जोगदंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.सोनपेठ तालुक्यात यापूर्वीही एका शेतकºयाने कापसात जनावरे सोडून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पपई उत्पादकाने बाग मोडल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी