शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

परभणी : १ कोटी ७६ हजारांचे अनुदान झाले प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:44 IST

जिंतूर तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह आदी योजनांतील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ७६ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ या अनुदानाची रक्कम आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़

असगर देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह आदी योजनांतील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ७६ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ या अनुदानाची रक्कम आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़जिंतूर तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना आदी योजनेंतर्गत जवळपास साडेआठ हजार लाभार्थी आहेत़ या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दरमहा ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येते़ या अनुदानावर हे लाभार्थी महिनाभराची गुजराण करतात़मात्र या योजनेला गेल्या काही दिवसांपासून मरगळ आल्याचे दिसून येत आह़े़ या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून सहा-सहा महिने अनुदान उपलब्ध होत नाही़ झाले तर तहसील कार्यालयाकडून बँकेकडे वर्ग होण्यास विलंब होतो़तहसील कार्यालयातून बँकेकडे वर्ग झाल्यानंतर बँक प्रशासन लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत़ या सर्व प्रकारात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, संजय गांधी, श्रावणबाळ आदी योजनांतील लाभार्थ्यांची फरफट होते़ परंतु, मागील काही दिवसांत जिंतूर तालुक्यातील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी ७६ लाख २०० रुपयांचे अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग केले आहे़ तहसील कार्यालयाकडून हे अनुदान बँकांकडे वर्ग होऊन हे अनुदान येत्या आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़ त्यामुळे तालुक्यातील या लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़नवीन अनुदान पोस्टातनव्याने अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत़ परंतु, या लाभार्थ्यांचे अनुदान बँकेऐवजी पोस्ट कार्यालयात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला आदेशही दिले आहेत़लाभार्थ्यांची गैरसोयपोस्टात जमा होणाºया अनुदानामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे़ कारण लाभार्थ्यांचे पोस्ट खाते नसल्यामुळे लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागणार आहेत़ त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बँकेतच अनुदानाची रक्कम जमा करावी, अशी मागणी लाभार्थ्यातून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी