शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गंगाखेडमध्ये 'एनआरसी'विरुद्ध मुस्लीम बांधवांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:30 IST

नागरिकांच्या सर्वधर्म समभावाच्या भावनेस हरताळ फासण्यात येत असल्याचे मत

गंगाखेड: संसदेत नुकतेच पारित झालेल्या नागरिकता संशोधन विधेयक (एनआरसी) सहमत झाले. हे संशोधन संविधानातील तत्वाच्या विरोधात आहे, यामुळे नागरिकांच्या सर्वधर्म समभावाच्या भावनेस हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप करत जमियात उलेमा ए हिंद गंगाखेड शाखेच्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजे दरम्यान तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

धरणे आंदोलनानंतर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. आज भारतात वेगवेगळ्या विचारधारेचे नागरिक संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार एकत्रित राहत आहे. भारतीय संसदेत संविधानाच्या विरुद्ध कायदे पारित केल्या जात असल्याने ही बाब अत्यंत गंभीर तसेच अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करून असंवैधानिक आणि अमानवीय असलेला एन आर सी कायदा संविधानाची मुळ रचना नष्ट करण्याच्या उद्देशाने पारित केला असल्याने हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

आंदोलनात जमियात उलेमा ए हिंदचे गंगाखेड तालुकाध्यक्ष हाफेज अब्दुल खालेक, सचिव मौलाना शेख कलीम, सय्यद याकुब, मुफ्ती जुबेर, मौलाना खमर, शेख इस्माईल, सय्यद चांद, वहाज खान, सय्यद सरदार, हाफेज युसूफ, ॲड. शेख कलीम, सय्यद इस्तियाख, शेख उस्मान, शेरखान, शेख खालेद, सय्यद सलीम, गौस हाश्मी, इरफान कुरेशी, फेरोज खान, शेख वसीम, मुजाहिद खान, शेख रहीम, शाकेर खान, अजहर बागवान, एच एम पठाण, शेख इमाम, शेख अफरोज, मजीद पठाण, सय्यद छोटू, जफर खान, मुस्तफा कुरेशी, सय्यद अजहर, रजाक बागवान, सय्यद इलियास, अब्दुल रहिम, खलील खान पठाण, सय्यद यखीन कादरी, कलीम सौदागर, नजीर पठाण, सय्यद सोहेल, शेख मोसीन आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMuslimमुस्लीम