शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दिग्गजांच्या अतिक्रमणामुळे पेडगाव रोडचे काम रद्द करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

भूमिपूजनानंतर महिन्याभरातच हे कामच रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. रायगड कॉर्नरपासून ते दर्गापर्यंत असलेल्या या रस्त्यावर अनेक दिग्गज ...

भूमिपूजनानंतर महिन्याभरातच हे कामच रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. रायगड कॉर्नरपासून ते दर्गापर्यंत असलेल्या या रस्त्यावर अनेक दिग्गज नेतेमंडळींची घरे आहेत. त्यातील काहींनी चक्क मनपाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. या रस्त्यालगत सद्यस्थितीत असलेल्या नालीवरच बांधकाम करण्यात आले आहे. हे अतिक्रमण या भागातील नागरिकांच्या दररोज निदर्शनास येते; पण मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची तसदी अद्याप घेण्यात आलेली नाही. आता नव्या आराखड्यानुसार हा ४० फुटाचा रस्ता होणार आहे. शिवाय मध्ये रस्ता दुभाजक आणि दुतर्फा नाली बांधकाम होणार आहे. एवढे काम करण्यासाठी मनपाला शासकीय जागेतील अतिक्रमण हटवावे लागणार आहे; परंतु हे अतिक्रमण हटविण्यास या दिग्गज नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे मनपाचे अधिकारी हतबल झाल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे भूमिपूजन होऊन १७ दिवस झाले तरी, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. अतिक्रमण हटविण्याऐवजी सध्या आहे ती स्थिती ठेवून नव्याने मंजूर झालेले कामच रद्द करण्याचा घाट काही अतिक्रमण करणाऱ्या नेत्यांकडून घातला जात असल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी या भागातील नागरिक अस्वस्थ बनले आहेत.