शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

परभणीत दोन मुलांसह मातेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:08 IST

एका २६ वर्षीय मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर येथे उघडकीस आली़ महानंदा उर्फ नंदा सुदाम कावळे (२६), कन्हैया कावळे (८), अभिजित उर्फ धु्रव कावळे (४) अशी मृतांची नावे आहेत.

जिंतूर (जि. परभणी) - एका २६ वर्षीय मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर येथे उघडकीस आली़ महानंदा उर्फ नंदा सुदाम कावळे (२६), कन्हैया कावळे (८), अभिजित उर्फ धु्रव कावळे (४) अशी मृतांची नावे आहेत़शनिवारी दुपारी महानंदा या कन्हैया व अभिजित या मुलांसह दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या़ त्या सायंकाळपर्यंत घरी न आल्याने पती सुदाम यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ दरम्यान, परिसरातील महादेव मंदिराशेजारच्या पडीक विहिरीजवळ चपलांचे जोड आढळल्याने पोलिसांनी रात्री विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली़ रात्री साडेदहाच्या सुमारास विहिरीत तिघांचे मृतदेह आढळले. कौटुंबिक वादातून महानंदा यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.बुलडाण्यात युवा शेतकऱ्याची आत्महत्यासिंदखेड राजा तालुक्यातील (बुलडाणा) जवळच्या राताळी येथील २५ वर्षीय शेतकºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम वाघ यांचा मुलगा गजानन शेती करून प्रपंच चालवित होता. मात्र, नापिकी व दुष्काळामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्यावर बँक व इतर खासगी असे एकूण ८० हजारांचे कर्ज होते.

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यू