शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सेलू तालुक्यात पाण्याअभावी पंधरा नळयोजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:03 IST

स्ञोत कोरडे पडल्याने भीषण पाणीटंचाई 

सेलू  (परभणी ) : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत आहेत. यामुळे तालुक्यातील पंधरा गावातील नळ योजना बंद पडल्या आहेत. 

तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावातील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आला आहेत. तरी काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे.

वाकी, तांदुळवाडी, कुपटा, म्हाळसापुर, निपाणी टाकळी, डासाळा, या गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडल्या तसेच योजना ही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्ञोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खू, डिग्रसवाडी, या येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी ची योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे, टाकळी, गव्हा येथील स्ञोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान,पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्ञोत अधिग्रहण करून दहा गावातील जनतेची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच चार गावातील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.

चौदा गावाला नळयोजनाच नाहीसेलू तालुक्यात 82 ग्रामपंचायती असून 78 गावांत नळयोजना आहेत. त्यातील 63 गावातील योजना सुरू आहेत पंरतू चार ते आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. तालुक्यातील 14 गावात नळयोजनाच नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळparabhaniपरभणीWaterपाणी