शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

डिग्रसमधे कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:59 IST

डिग्रस येथील 40 वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. 

पालम (परभणी) : शेतीत सतत होणारी नापीकी व कर्जाचा वाढत जाणारा बोजा सहन न झाल्याने तालुक्यातील डिग्रस येथील 40 वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन  आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. 

पुरभाजी किशन कुरे (40) असे मयत शेतक-याचे नाव आहे. कूरे याना डिग्रस शिवारात दोन एकर 20 आर जमीन होती. या शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडिया चे 50 हजार व काही खाजगी कर्ज आहे. मागील वर्षी त्याच्या मुलीचे लग्न झाले होते.  शेतात नापीकी होत असल्याने फारसे उत्पादन हाती लागले नाही.  बॅकेचा वसुलीसाठी तगादा व खाजगी कर्ज फेडणे कठीण झाल्याने मागील काही दिवसांपासून ते नैराश्यात होते.  शुक्रवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , दोन मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र