शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:57 IST

शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८ शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही.

मानवत (परभणी ) : शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८  शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आज दुपारी शेतकरी सुकाणू समितीने खरेदी विक्री संघ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. 

हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या ४६८ शेतकऱ्यांचे ६ हजार २०८ क्विंटल चे २ कोटी ६२ लाख १९ हजार रुपये व तुर विक्री केलेल्या ६० शेतकऱ्यांचे ४६ लाख २६ हजार रुपये थकले आहेत. विदर्भ कॉ. फेडरेशनकडे ही रक्कम थकीत आहे. याचे त्वरित वितरण करावे या मागणीसाठी आज दुपारी सुकाणू समितीने धरणे आंदोलन सुरु केले.  या आंदोलनात  लिंबाजी कचरे पाटील, बाळासाहेब आळणे, आशोक बारहाते, रामराजे महाडीक, बाबासाहेब अवचार, पांडूरंग मुळे, यांच्यासह विष्णु जाधव, देविदास शिंदे, वसंत राव शिंदे, त्रिंबकराव सुरवसे, गणेश शिंदे, उद्धवराव काळे, रमेश साठे, माउली निर्वळ, शंकर भिसे, मोहन जाधव, रामकिशन जाधव, नितिन निलवर्ण, अंगद मगर, लक्ष्मण मगर, राजेभाऊ मगर आदींचा सहभागी झाले होते. जो पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनparabhaniपरभणी