शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:57 IST

शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८ शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही.

मानवत (परभणी ) : शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८  शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आज दुपारी शेतकरी सुकाणू समितीने खरेदी विक्री संघ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. 

हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या ४६८ शेतकऱ्यांचे ६ हजार २०८ क्विंटल चे २ कोटी ६२ लाख १९ हजार रुपये व तुर विक्री केलेल्या ६० शेतकऱ्यांचे ४६ लाख २६ हजार रुपये थकले आहेत. विदर्भ कॉ. फेडरेशनकडे ही रक्कम थकीत आहे. याचे त्वरित वितरण करावे या मागणीसाठी आज दुपारी सुकाणू समितीने धरणे आंदोलन सुरु केले.  या आंदोलनात  लिंबाजी कचरे पाटील, बाळासाहेब आळणे, आशोक बारहाते, रामराजे महाडीक, बाबासाहेब अवचार, पांडूरंग मुळे, यांच्यासह विष्णु जाधव, देविदास शिंदे, वसंत राव शिंदे, त्रिंबकराव सुरवसे, गणेश शिंदे, उद्धवराव काळे, रमेश साठे, माउली निर्वळ, शंकर भिसे, मोहन जाधव, रामकिशन जाधव, नितिन निलवर्ण, अंगद मगर, लक्ष्मण मगर, राजेभाऊ मगर आदींचा सहभागी झाले होते. जो पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनparabhaniपरभणी