शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील ३४ शाळांमध्येच परिवहन समितींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:23 IST

जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

परभणी:  सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ ३४ शाळांनीच परिवहन समितीची स्थापना केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करुन त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश करुन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे; परंतु, जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून शासनाच्या आदेशाला दरवर्षीच खो देण्यात येतो.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १७४२ शाळा आहेत. यामधील केवळ ३४ शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्यात आली आहे. उर्वरित जवळपास १७०० शाळांमध्ये परिवहन समिती स्थापनेला शाळा प्रशासनाकडून खो देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेपासून घरापर्यंत होणारा प्रवास सुरक्षित आहे का? याबाबत या शाळा गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर राज्य शासन दरवर्षी या खाजगी शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश देते; परंतु, या शाळांकडून शासनाच्या आदेशालाही खो देण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन समिती स्थापन करण्यात आली नाही, त्या शाळांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाparabhaniपरभणीEducation Sectorशिक्षण क्षेत्र