शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

शेतकऱ्यांना तुषार संचाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:15 IST

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ...

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, पं. स. सदस्य दत्तराव जाधव, सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच महादेव जाधव, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, आदींची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, अनेक गावात पाण्याची मुबलकता असते. या पाण्याचा काटेकोर वापर होणे गरजेचे आहे. आधुनिक सिंचन पद्धतीत तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. विद्यापीठाने विविध माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक कडाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहा शेतकऱ्यांना डॉ. ढवण यांच्या हस्ते तुषार संच वाटप करण्यात आले. डॉ. गजानन गडदे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तराव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार गिराम, विलास जाधव, रत्नाकर पाटील, देवेंद्र कुऱ्हा, बालू रन्हेर, आदींनी प्रयत्न केले.