शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तरुणास २४ व्या वर्षी नैराश्याने ग्रासले; टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:09 IST

काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या तरुणाचे टोकाचे पाऊल

पाथरी : शहरातील माळीवाडा येथील २४ वर्षाच्या तरुणाने आयटीआय कॉलेजसमोरील शेतात आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आहे. अनिल दत्तात्रय चिंचाने असे मृत तरुणाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नैराश्यातून त्याने स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती आहे. 

अनिल दत्तात्रय चिंचाने हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती आहे. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलत आज पहाटे शहरातील आयटीआय कॉलेजच्या समोरील चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख गौस करीत आहेत. 

तरुणांमध्ये वाढत नैराश्य  वयाच्या केवळ २४ व्या वर्षी अनिल चिंचाने याने नैराश्यात आत्महत्या केल्याने तरुणांमधील दिवसेंदिवस खालवत चाललेल्या मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच करिअर, आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन यावर वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे यामुळे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी