शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:14 IST

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्दे१५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १७ जुलैचे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीत आणखी दोन दिवसांची वाढ केली असून, आता १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील व्यवहार बंद राहणार आहेत़

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी १२ जुलैपासून ते १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती़ बुधवारी रात्री १२ वाजता हे आदेश शिथिल होणार होते़ त्यापूर्वीच सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले आहेत़ त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित व्यक्ती आढळून येत आहेत़ तसेच त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत आहे़ परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे़ बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून कोरोना संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १७ जुलैचे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी