शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाकपचे परभणीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:02 IST

संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या २०८ शेतकरी संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकरी, शेत मजुरांच्या समस्यांसाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या २०८ शेतकरी संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकरी, शेत मजुरांच्या समस्यांसाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू कराव्यात, शेतीमालाला किफायतशीर भाव देण्यात यावा, शेतीमालाच्या किंमती पाडणाºया परदेशी शेतमालाची आयात बंद करावी, केंद्र शासनाची अन्यायकारक दुष्काळ संहिता रद्द करावी, जिंतूर, गंगाखेड व पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, चारा, पिण्याचे पाणी, हाताला काम सर्वांना रेशन यांच्यासह १३ सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, दुष्काळग्रस्त शेतकºयांना १०० टक्के पीक विमा अदा करावा, विमा न भरलेल्या शेतकºयांना तितकेच अनुदान देण्यात यावे, मोफत आरोग्य उपचार शासकीय व खाजगी रुग्णालयातून देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविले.निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, जि.प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, ज्ञानेश्वर काळे, इर्शाद शेख, प्रसाद गोरे, विष्णू पतंगे, संतोष हरकळ यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन