शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

१८ हजार कृषीपंप धारकांकडे २९३ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

जिंतूर तालुक्यात १८ हजार ७८ कृषीपंप धारकांनी महावितरणची वीज बिलाची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून भरलेली नाही. त्यामुळे महावितरणच्यावतीने ...

जिंतूर तालुक्यात १८ हजार ७८ कृषीपंप धारकांनी महावितरणची वीज बिलाची थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून भरलेली नाही. त्यामुळे महावितरणच्यावतीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम धूनमधून राबविण्यात येत असते. परिणामी कृषीपंप धारकांना पिकांना पाणी देता येत नाही. या कृषीपंपधारकांकडे तब्बल २९३ कोटी रुपये महावितरणचे थकल्याने ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज बिल सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या वर्षात सहभाग घेतल्यास कृषी वीज बिलात ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि चालू वर्षात सहभाग घेतल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. ५ वर्षांपूर्वीची थकबाकी १०० टक्के व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींनी वसुली केल्यास मिळणार रक्कम

थकबाकी वसुलीसाठी मदत करणाऱ्या ग्रामपंचायतींना वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीज बिल वसुलीसाठी ५ रुपये महावितरणकडून दिले जाणार आहेत. तसेच संपूर्ण थकबाकी वसूल केल्यास थकबाकीच्या ३० टक्के रक्कम आणि चालू वीज बिल वसूल केल्यास वसुलीच्या २० टक्के रक्कमही ग्रामपंचायतीला महावितरणकडून देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली. या योजनेचा लाभ थकबाकीधारक आणि ग्रामपंचायतीने घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.