शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणीत दुसऱ्या दिवशीही बसगाड्या बंद; १८०० बसफेऱ्या केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:59 IST

मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या.

परभणी : मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यातून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन दिवसात ३६०० बसफेऱ्या महामंडळाने रद्द केल्या. 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आठवड्यापासून आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी महाराष्ट्र बंदचा पाठिंबा म्हणून जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी एसटी महामंडळाने काळजी घेत पहाटेपासूनच बसफेऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकही बस धावली नाही. परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. बुधवारी नियमित एसटी महामंडळाच्या बस सुरू होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र परभणी शेजारील हिंगोली जिल्ह्यात आजही आंदोलने सुरू असल्याने येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने सातही आगारातून एकही बस बाहेर सोडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बुधवारी बसस्थानकावर एकही बस लागली नाही. दोन दिवसात एसटी महामंडळाला ७० लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी दिली. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद