शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

परभणीत दुसऱ्या दिवशीही बसगाड्या बंद; १८०० बसफेऱ्या केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:59 IST

मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या.

परभणी : मराठा समाजबांधवांनी पुकारलेल्या बंदमुळे दक्षता म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १८०० बसफेऱ्या बुधवारीही रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यातून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन दिवसात ३६०० बसफेऱ्या महामंडळाने रद्द केल्या. 

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आठवड्यापासून आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी महाराष्ट्र बंदचा पाठिंबा म्हणून जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी एसटी महामंडळाने काळजी घेत पहाटेपासूनच बसफेऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकही बस धावली नाही. परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. बुधवारी नियमित एसटी महामंडळाच्या बस सुरू होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र परभणी शेजारील हिंगोली जिल्ह्यात आजही आंदोलने सुरू असल्याने येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने सातही आगारातून एकही बस बाहेर सोडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे बुधवारी बसस्थानकावर एकही बस लागली नाही. दोन दिवसात एसटी महामंडळाला ७० लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी दिली. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद