शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

कसलं संशोधन आणि कसल्या पिएचड्या?

By admin | Updated: April 11, 2017 18:56 IST

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का?

विद्यपिठातील संशोधन. गंमतच वाटते आजकाल हा शब्द ऐकल्यावर. खरंच आपल्या भारतातील विद्यापीठामधे संशोधन चालतं का? खरंच आपण संशोधन करतो का? का नुस्ताच बाजार मांडलाय या संशोधन शब्दाचा.आजकाल प्रत्येक विद्यापीठातुन शेकडो विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक पीएचडी/ डॉक्टरेट पदवी घेऊन बाहेर पडतात. पण खरंच ते संशोधन करतात का? त्यांचे मार्गदर्शक यांचे आप्लिकेशन कुठे आहे याचा पाठपुरावा करतात का? किंवा या संशोधनाचे अ‍ॅप्लिकेशन कुठे आढळून येते का? तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, कमीतकमी विद्यपिठातील संशोधनासाठी तरी नाही हेच उत्तर योग्य!कारण प्राध्यापक हा संशोधन/पीएचडी हे फक्त इन्क्रिमेण्ट आणि प्रमोशन साठीच करतो, त्याचा मुळ पेशा शिकवणे/आहे हे मात्र काहीजण विसरतात. संशोधनापुढे टीचिंग हे शून्य असेच विद्यापीठ मानते, त्यावरच प्राध्यापकाचे महत्त्व विद्यापीठ ठरवते. मग प्राध्यापक तरी काय करणार, तेही लागतात संशोधनाच्या मागे.इंग्रजी मधे संशोधन म्हणजे रीसर्च. ते होतं का?पेड जर्नलला पाठवणे,ते पेपर म्हणून छापुन आनने, बस्स झाले तुमचे संशोधन. प्राध्यापकाच्या नावामागे पेपर वाढणार अन विद्यापीठ पण त्या पेपरचे पॉइंट्स देणार. ,पुढे जाउन हेच पॉइंट्स प्रमोशन साठी उपयोगात येणार. मग काय याचप्रकारे चालतं हे संशोधन. याच संशोधनाला वापरून अजुन कुणीतरी दोन-चार पेपर पब्लिश करणार. प्रथम संशोधन करणाऱ्याची महती वाढनार. मग काय झाला ना तो फेमस.मग काय गूगल वर त्याच्या पेपरचे रिव्ह्यूज अन सिटीशन वाढणार, मग इन्क्र ीमेंट अन प्रमोशन. खरे पाहिले तर त्या संशोधनाचा ना कुठल्या खऱ्या संशोधनासाठी उपयोग ना समाजासाठी उपयोग, फक्त पेपर चा काउंट वाढनार. यामुळे खरा शिक्षक/प्राध्यापक हा शिकवण्यापासून कुठे तरी दूर जाणार.सगळेच असं करतात असं नाही, काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण संशोधन अशा रीतीनं करणाऱ्यांचं प्रमाण मात्र वाढतं आहे. प्रा. महेश मधुकरराव जानोळकर, अमरावती