शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बहिणींचं म्हणणं काय?

By admin | Updated: August 27, 2015 18:27 IST

बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना

 बहिणींचं म्हणणं काय?

नका ना करू आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.बहिणींचं म्हणणं काय?
नका ना करू 
आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.