शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

नथिंग आॅफिशियल अबाउट इट!

By admin | Updated: July 28, 2016 17:48 IST

गेल्या रविवारी एका महत्त्वाच्या घटनेला पंचवीस वर्षं झाली, त्याबद्दल कुणी बोललं का तुमच्याशी?

गेल्या रविवारी एका महत्त्वाच्या घटनेला पंचवीस वर्षं झाली, त्याबद्दल कुणी बोललं का तुमच्याशी?२४ जुलै १९९१ या दिवशी नरसिंह राव सरकारचे अर्थमंत्री या नात्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प मांडला आणि भारतीय अर्र्थव्यवस्थेची दारं खुली झाली. कोणाही देशाच्या आयुष्यात एका फटक्यात वर्तमान आणि भविष्याच्या वाटाच बदलून टाकणारे असे प्रसंग क्वचित येतात आणि अशा काळाच्या पोटी जन्मलेल्या त्या देशाच्या तरुण पिढीला क्वचितच कुणाला मिळाली असेल, अशी संधी मिळते... संकटंही मिळतात!- आज तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत असाल, स्कॉलरशिप घेऊन परदेशात शिकायला निघाला असाल, इथे बसून अमेरिकेची बॅक आॅफिसं सांभाळत मोठी ‘पॅकेजं’ मिळवत असाल.एवढंच कशाला, स्वत: गे किंवा लेस्बियन असल्याचं स्वच्छ सांगण्याची हिंमत करत असाल, ‘लिव्ह इन’ सारखे आॅप्शन्स ट्राय-आउट करत असाल आणि इंडियाबद्दल ‘प्राउड’ फील करणारे मेसेजेस पोस्ट करत असाल...तर या सगळ्या-सगळ्याचा संबंध आहे २५ वर्षांपूर्वी सताड उघडलेल्या अर्थव्यवस्थेच्या दारांशी!