शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कानाचे पडदे फाटण्यापूर्वी..

By admin | Updated: April 27, 2017 16:12 IST

- किमान आठ गोष्टी.करायलाच हव्यात.

 - मयूर पठाडे

 
कर्णकर्कश, कंठाळी आवाजानं सार्‍यांच्याच आयुष्यावर विपरीत परिणाम होतो आहे.
 
सध्याच्या घडीला तरुणांचा त्यातला वाटाही खूप मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
 
परिसरातील वाढत्या गोंगाटाला अनेक जण, अनेक कारणं जबाबादार असली तरी तरुणांची लाईफस्टाईलही त्यात भर टाकते आहे हे नक्की.
 
अर्थातच या कंठाळी आवाजाच्या प्रदुषणात त्यांचा वाटा जसा वाढतो आहे, तसंच त्याचे परिणामही त्यांनाच जास्त भोगावे लागताहेत.
 
त्यासाठी काय कराल?
 
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
 
 
निदान आपल्यापुरती तरी काय काळजी घ्याल?.
 
 
1- 85 डेसिबल तीव्रतेच्या आवाजापासून तुमच्या कानांवर अत्याचार व्हायला सुरुवात होते. प्रत्यक्ष मीटर लावून हे आवाज मोजता आले नाही, तरी कोणता आवाज कर्कश आहे, हे तर आपल्याला कळतंच. त्यापासून आपला बचाव करा.
 
2- हेडफोन लावून म्युझिक ऐकू नका. त्यानं तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोच.
 
3- म्युझिकचा आवाज कायम कमी ठेवा. लोकांना ऐकवण्यापेक्षा आपल्यालाच फक्त ऐकायला येईल एवढाच आपल्या म्युझिकचा आवाज ठेवा.
 
4- ज्या ठिकाणी आवाज खूपच लाऊड आहे, अशा ठिकाणी इअरप्लग्ज किंवा इअरमफ्स वापरा. 
 
5- आपल्या आजूबाजूला खूप कानठळी आवाज नाही ना याकडे कायम लक्ष द्या. असेल, तर त्यावर आवाज उठवा.
 
6- लहान मुलांना या कर्कश, कंठाळी आवाजांपासून वाचवा. कारण त्यांचे कान खूपच संवेदनाक्षम असतात. त्यांच्यावर विपरित परिणाम झाल्यास त्याचे दुष्परिणाम त्यांना आयुष्यभर सोसावे लागतात.
 
7- आपले कुटुंबिय आणि मित्रमंडळी यांना कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम समजावून सांगा आणि त्यासंदर्भात जागरुकता करा, त्याचं मनपरिवर्तन करा.
 
8- आपल्याला कमी ऐकू येतंय अशी थोडी जरी शंका आली, तरी लगेच डॉक्टरांना दाखवा आणि त्यासंदर्भातल्या सार्‍या तपासण्या लगेचंच करून घ्या. उपचार सुरू करा.
 
किमान एवढं तर आपल्या हातात आहेच.
 
मग ते करायला काय हरकत आहे?