शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

उत्तर प्रदेश सरकारनं टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उघडली तिजोरी, भव्य सत्कार समारंभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 12:10 IST

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक जिंकेल, तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्यकमाई केली.  टोक्योतून परतलेल्या या पदकविजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सुवर्णपदक विजेत्या नीरजला दोन कोटींचा धनादेश देण्यात आला. याशिवाय रवि दहिया व मीराबाई चानू या रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड कोटी आणि पी व्ही सिंधू, लवलिना, बजरंग यांच्यासह पुरुष हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी बक्षीस दिलं गेलं. 

Video : नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक विजेता आहे, बिग बॉस विजेता नाही; मलिष्कावर खवळले नेटिझन्स!

टोक्योत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं बक्षीसही योगी सरकारनं दिले. यासह मीराबाई चानूचे प्रशिक्षक उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद येथील विजय शर्मा यांना १० लाख, पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकांना २५ लाख व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख दिले गेले. महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १० लाख दिले गेले. कुस्तीपटू दीपक पूनिया व गोल्फपटू अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख दिले गेले. टोक्योत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशमधील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश