शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

‘विश्व तिरंदाजीने एएआयचे निलंबन हटवावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 04:48 IST

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील तिरंदाजांना टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करता यावी यासाठी विश्व तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेवरील (एएआय) निलंबन हटवावे, अशी विनंती सोमवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.विश्व तिरंदाजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले की, ‘विश्व संघटनेच्या पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली एएआयने योग्य आणि पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या आहेत. त्यामुळे भारताला २०२० ऑलिम्पिकची तयारी सुरू करता यावी यासाठी त्यांच्यावरील निलंबन हटवायला हवे.’केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा शनिवारी तीन पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेवानिवृत्त आयएएस अधिकारी बीवीपी राव यांचा ३४-१८ असा पराभव केला. एएआयचे माजी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांच्या पाठिंब्यामुळे मुंडा यांच्या पूर्ण पॅनलने बाजी मारली. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. निवडणूक दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. विश्व तिरंदाजी आशिया विभागाचे उपाध्यक्ष चापोल आता त्यांचा अहवाल सादर करतील व त्या आधारावर विश्व संघटना सशर्त निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेईल.आॅलिम्पिकसाठी भारताने पुरुष गटात आधीच संघाचा कोटा व महिला गटात एक वैयक्तिक कोटा मिळवला आहे. त्याआधी मुंडा व राव यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांनी गेल्या वर्षी जूनमध्ये नवी दिल्ली व चंदीगड येथे वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या होत्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत