शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भारतावरील बंदी घेतली मागे, जागतिक तिरंदाजी महासंघाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 03:48 IST

निवडणुका पार पडल्यानंतर जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय महासंघावरील बंदी गुरुवारी मागे घेतली.

कोलकाता : निवडणुका पार पडल्यानंतर जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय महासंघावरील बंदी गुरुवारी मागे घेतली.जागतिक तिरंदाजी महासंघाने एका वृत्तात, ‘भारतीय महासंघ जागतिक तिरंदाजीची घटना आणि नियमांचे पालन करून चांगले प्रशासन देईल,’ असा विश्वास व्यक्त केला. भारतीय तिरंदाजांना निलंबनामुळे आशियाई अजिंक्यपदमध्ये त्रयस्थ ध्वजाखाली खेळावे लागले होते. आता हे खेळाडू तिंरग्याखाली खेळू शकतील. भारताला पुढील स्पर्धा तीन आठवड्यांच्या आत लॉस वेगास येथे विश्व इनडोअर सिरिज खेळावी लागणार आहे.केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना मागच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष निवडण्यात आले. एएआयचे माजी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांच्या मदतीने मुंडा यांनी बीव्हीपी राव यांचा ३४-१८ अशा मतफरकाने पराभव केला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे निवडणूक झाल्याने प्रथमच विरोधी गट एकमेकांपुढे आले होते. जागतिक तिरंदाजी महासंघाने या निवडणुकीसाठी पर्यवेक्षकही पाठविला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indiaभारत