शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी पुनरागमन करेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:55 IST

मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.

नवी दिल्ली - मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.भारोत्तोलनातील भरीव कामगिरीसाठी मीराबाईला मंगळवारी राष्टÑपती भवनात देशाचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाठदुखीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकलेल्या मीराबाईने नुकताच सराव सुरू केला आहे. ती म्हणाली,‘आठवडाभरापासून माझा सराव सुरू झाला. डॉक्टरांनी मला हळूहळू पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठीच मी नोव्हेंबरमध्ये तुर्कमेनिस्तान येथे आयोजित विश्व स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये परतण्याची आशा आहे.’ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत २ रौप्य आणि यंदा गोल्डकोस्टमध्ये सुवर्ण विजेती राहिलेल्या २४ वर्षांच्या मीराबाईने कारकिर्दिच्या सुरुवातीलाच खेलरत्न मिळेल, अशी अपेक्षा नव्हती, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. करिअरमध्ये इतक्या लवकर हा मोठा पुरस्कार मिळेल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुखद क्षण आहे.- मीराबाई चानू, भारोत्तोलक.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूnewsबातम्या