शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पुढील वर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी पुनरागमन करेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:55 IST

मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.

नवी दिल्ली - मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे.भारोत्तोलनातील भरीव कामगिरीसाठी मीराबाईला मंगळवारी राष्टÑपती भवनात देशाचा सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाठदुखीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकलेल्या मीराबाईने नुकताच सराव सुरू केला आहे. ती म्हणाली,‘आठवडाभरापासून माझा सराव सुरू झाला. डॉक्टरांनी मला हळूहळू पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठीच मी नोव्हेंबरमध्ये तुर्कमेनिस्तान येथे आयोजित विश्व स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये परतण्याची आशा आहे.’ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत २ रौप्य आणि यंदा गोल्डकोस्टमध्ये सुवर्ण विजेती राहिलेल्या २४ वर्षांच्या मीराबाईने कारकिर्दिच्या सुरुवातीलाच खेलरत्न मिळेल, अशी अपेक्षा नव्हती, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. करिअरमध्ये इतक्या लवकर हा मोठा पुरस्कार मिळेल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुखद क्षण आहे.- मीराबाई चानू, भारोत्तोलक.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूnewsबातम्या