शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

वेस्ट इंडीज मंडळाला त्या शिफारशी मान्य

By admin | Updated: January 16, 2015 03:55 IST

वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी आॅक्टोबर २०१४ मध्ये भारत दौरा रद्द केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) नेमलेल्या समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत़

अँटिग्वा : वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी आॅक्टोबर २०१४ मध्ये भारत दौरा रद्द केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) नेमलेल्या समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत़ डब्ल्यूआयसीबीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संघ एकजूट होऊन खेळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे़ तसेच, या दौऱ्यात संघातील खेळाडूंची कामगिरी खराब झाल्यास त्याची संपूर्ण जबादारी ही प्रशिक्षकाची राहील़ या समितीने सुचविलेल्या समितीनुसार कोणतीही सिरीज सुरू होण्याच्या कमीत कमी तीन आठवड्यांपूर्वी खेळाडूंना त्या दौऱ्यासाठी करार काय असेल, याची माहिती देणे बंधणकारक राहील़ त्याचबरोबर खेळाडू मानसिकरीत्या सुदृढ होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल़