शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

By admin | Updated: June 12, 2015 12:02 IST

मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ३ गडी गमावून ३९८ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

फतुल्लाह, दि. १२ - मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ९३ षटकांत ३ गडी गमावत ३९८ धावा केल्या आहेत. 

शिखर धवन (१७३), रोहित शर्मा ( ६) व कर्णधार विराट कोहली (१४) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली होती मात्र मुरली विजय व अजिंक्य रहाणेने (नाबाद ५५) चांगली खेळी करत भारताचा डाव पुन्हा सावरला. 

पावसामुळे भारत वि. बांगलादेश कसोटीचा कालचा दुस-या दिवसाचा खेळ रद्द झाला होता मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तिस-या दिवसाच खेळ व्यवस्थित सुरू झाला. दीडशतकी खेळी करणारा धवन व नव्वदीत खेळणार विजय मैदानात उतरले. थोड्याच वेळात मुरली विजयने त्याचे शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिखर धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ आलेला रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली पटापट बाद झाले व भारताचा डाव घसरला.

बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने २ तर जुबैर होसेनने १ बळी टिपला.