शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

विजयची शानदार खेळी, भारत ३ बाद ३९८

By admin | Updated: June 12, 2015 12:02 IST

मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ३ गडी गमावून ३९८ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

फतुल्लाह, दि. १२ - मुरली विजयच्या शानदार खेळीच्या (नाबाद १४४) जोरावर भारताने ९३ षटकांत ३ गडी गमावत ३९८ धावा केल्या आहेत. 

शिखर धवन (१७३), रोहित शर्मा ( ६) व कर्णधार विराट कोहली (१४) एकापाठोपाठ एक बाद झाल्याने टीम इंडियाची घसरण झाली होती मात्र मुरली विजय व अजिंक्य रहाणेने (नाबाद ५५) चांगली खेळी करत भारताचा डाव पुन्हा सावरला. 

पावसामुळे भारत वि. बांगलादेश कसोटीचा कालचा दुस-या दिवसाचा खेळ रद्द झाला होता मात्र आज पावसाने उघडीप दिल्याने तिस-या दिवसाच खेळ व्यवस्थित सुरू झाला. दीडशतकी खेळी करणारा धवन व नव्वदीत खेळणार विजय मैदानात उतरले. थोड्याच वेळात मुरली विजयने त्याचे शतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर शिखर धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ आलेला रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली पटापट बाद झाले व भारताचा डाव घसरला.

बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने २ तर जुबैर होसेनने १ बळी टिपला.