शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कॅन्सर सर्व्हायव्हर्सचा अनोखा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 23:58 IST

‘कर्करोग हा अंत नाही, या आजारातूनही होऊ शकते नवी सुरुवात’ अशा आशयाचा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दिला.

मुंबई : ‘कर्करोग हा अंत नाही, या आजारातूनही होऊ शकते नवी सुरुवात’ अशा आशयाचा संदेश इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दिला. रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ३१ जणांनी सहभाग घेतला. त्यातील १२ जण विविध वयोगटांतील कॅन्सर सर्व्हायव्हर्स होते. या सर्वांनी यशस्वीरीत्या ही दौड पूर्ण करत, अन्य कर्करोग रुग्णांसाठी व समाजासाठी आदर्श घालून दिला. ‘लोकमत’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.यात डोळ्याच्या कर्करोगावर मात केलेली ३० वर्षांची प्रीती फड ही तरुणी १० किलोमीटर अंतर धावली. सोसायटीच्या वतीने राइज अगेन्स्ट कॅन्सर मोहिमेच्या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. याविषयी, सोसायटीचे विश्वस्त नवीन क्षत्रिय यांनी सांगितले की, कर्करोगाचे निदान झाले की, रुग्णावर मानसिक आघात होतो. त्यामुळे आता आयुष्य संपले, या भावनेतून हे रुग्ण नकारात्मक आणि निराशावादी जीवन जगतात. मात्र, सोसायटीच्या वतीने ही भावना पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे कर्करोगातून बरे झालेले रुग्णांनाच या उपक्रमाचा चेहरा बनविला आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून ‘उगम’ या कॅन्सर सर्व्हायव्हलच्या संस्थेतील रुग्णांनी कर्करोगावर मात करण्याची जिद्द बाळगण्याचा संदेश दिला.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन