शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 4:41 AM

दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुंबई : दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.आशियाड माझ्यासाठी आव्हानात्मक असून मी तयारी चांगली केली असल्याचे सांगून २७ वर्षांची राही म्हणाली, ‘आशियाडसाठी १५ दिवसांचा अवधी आहे. पाठोपाठ कोरियात विश्व चॅम्पियनशिपचेही आयोजन असेल.’ आशियाडमध्ये पदकाची खात्री आहे काय, असे विचारताच ती म्हणाली, ‘विजय तर निश्चित मिळेल. यात काही शंका नाही.’राहीने २०१० च्या नवी दिल्ली आणि २०१४ च्या ग्लासगो राष्टÑकुलच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदके जिंकली आहेत. खांद्याच्या खालच्या भागात (काखेत) जखम झाल्याने तिला वर्षभर खेळास मुकावे लागले होते. तेव्हापासून तिची कामगिरी खालावत गेली. नव्या दमाने उभारी घेण्यास सज्ज झालेली राही म्हणाली, ‘खेळात स्पर्धा अनुभवणे आवडते. भारतीय महिला यासाठी सज्ज असल्याचाआनंद वाटतो. इंचियोन आशियाडची अंतिम फेरी गाठून कांस्य जिंकले होते. यंदा याहून सरस कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)नेमबाजी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. २०१६ मध्ये जखमेमुळे वर्षभर नेमबाजीस मुकले. २०१७ पासून हवे तसे यश मिळू शकले नाही.- राही सरनोबत

टॅग्स :Sportsक्रीडा