शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

शहरयार यांचे बीसीसीआयला पत्र

By admin | Updated: October 24, 2015 04:15 IST

प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी होत असलेल्या विलंबामुळे अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान नाराज असून त्यांनी यासंबंधी

कराची : प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी होत असलेल्या विलंबामुळे अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान नाराज असून त्यांनी यासंबंधी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त करताना मुंबईत झालेल्या विरोधासंबधी कठोर शब्दांत एक पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवले आहे. यावेळी त्यांनी आपल्याला योग्य प्रकारे वागणूक मिळाली नसल्याचे सांगताना पीसीबी अधिकारी मंडळावीरोधात झालेल्या तीव्र आंदोलनाबाबत निराशाही व्यक्त केली.बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खान यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांना पत्र पाठवून कठोर शब्दांत आपली नारजी व्यक्त केली. यामध्ये खान यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयच्या निमंत्रनावरुन पीसीबी मंडळाचे अधिकारी चर्चा करण्यासाठी भारतात आले होते. मात्र बीसीसीआयने योग्य प्रकारे आमचे स्वागत केले नाही. तसेच प्रस्तावित मालिकेसंबधी भारताकडून होणाऱ्या विलंबावरुनही त्यांनी आपली निराशा जाहीर केली. त्याचप्रमाणे शहरयार यांनी मनोहर यांना प्रस्तावित मालिकेबाबत आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याचे सांगितले असल्याचीही माहिती मिळाली आहे. (वृत्तसंस्था)