शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

साक्षी व मीराबाई यांना पुरस्कार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 07:08 IST

दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नसाठी ज्या पाच खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे, त्याचा स्वीकार केला आहे. 

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने यापूर्वी खेलरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या साक्षी मलिक व मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकाविणाऱ्या खेळाडूंची संख्या आता २७ झाली आहे. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नसाठी ज्या पाच खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे, त्याचा स्वीकार केला आहे. >द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (अ‍ॅथलेटिक्स), शिवसिंग (बॉक्सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्णकुमार हुड्डा (कबड्डी), विजय मुनिश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस), ओम प्रकाश दहिया (कुस्ती).