शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दत्तू भोकनळच्या शिक्षेचा फेरविचार करा, बत्रा यांची नौकानयन महासंघाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:20 IST

दोन वर्षांच्या बटदीची शिक्षा पहिल्यांदा चूक करण्यासाठी कठोर असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय नौकानयन महासंघाने (आरएफआय) यावर फेरविचार करावा,

नवी दिल्ली : दत्तू भोकनळवर लावण्यात आलेली दोन वर्षांच्या बटदीची शिक्षा पहिल्यांदा चूक करण्यासाठी कठोर असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय नौकानयन महासंघाने (आरएफआय) यावर फेरविचार करावा, अशी सूचना भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली आहे.भोकनळ हा २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान रेसच्या मध्येच थांबला होता. यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने आयओएला पत्र लिहून दत्तूवरील अन्यायाकडे लक्ष वेधले. यावर बत्रा यांनी हस्तक्षेप केला. आयओएच्या अ‍ॅथलिट आयोगाची अध्यक्ष असलेल्या अंजूने आगामी टोकियो आॅलिम्पिक लक्षात घेत भोकनळवरील शिक्षा कमी करण्याची शिफारस केली. आरएफआय अध्यक्ष राजालक्षमी देव यांना लिहिलेल्या पत्रात बत्रा म्हणाले, ‘मी यावर दुसऱ्यांदा विचार करण्याची विनंती करतो. कारण एखाद्या खेळाडूने पहिल्यांदा चूक केल्यास त्याला सहा महिन्यांपेक्षा अधिक बंदीची शिक्षा दिली जावी, असा कुठलाही नियम नाही. त्याने जाणिवपूर्वक कृती केली नसेल, तर त्याच्यावरील बंदी कमी केली जावू शकते.’ (वृत्तसंस्था)>दोन वर्षांची बंदीभोकनळ आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या स्क्वॉड्रल स्कल्स प्रकारात सुवर्ण विजेत्या चार जणांच्या पथकाचा सदस्य होता. सिंगल स्कल प्रकारादरम्यान तो स्पर्धेच्या मध्येच थांबला होता. यानंतर भोकनळने, ‘मी नावेवरुन पडलो होतो. नाव उलटल्यामुळे त्या दिवशी मला चांगले वाटत नव्हते,’ असे म्हटले होते. आरएफआयने मागच्यावर्षी पाच महिन्यात दत्तूला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली शिवाय त्याचे म्हणणेही फेटाळून लावले होते.