शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रॅली टू द व्हॅलीने रचला विक्रम : महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली सर्वात मोठी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 09:58 IST

जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला.

मुंबई : जेके टायर डब्ल्यूआयएए महिला रॅली टू द व्हॅलीने एक विक्रम रचला. जागतिक स्तरावर महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ठरली सर्वात मोठी रॅली ठरली आहे. जे के मोटरस्पोर्ट्सने आयोजित केलेल्या या रॅलीत 600 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे संपूर्ण इव्हेंट सर्वच विभागात महिलांचा समावेश होता.

या इव्हेंटचा भाग झाल्याने मी उत्साहित आहे. असे जे के मोटरस्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय शर्मा म्हणाले. आम्ही नेहमीच महिलांच्या रॅलीला प्रोत्साहन देत आलो आहोत.महिलांनी आयोजित केलेली ही रॅली विशेष आहे असे ते पुढे म्हणाले.आम्ही अनेक रॅलीचे यापूर्वी आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे डब्ल्यूआयएए अध्यक्ष नितीन डोसा म्हणाले.काही महिलांनी या रॅलीची कल्पना आमच्याकडे घेऊन आल्या. ज्यामध्ये सर्वच विभागात महिलांचा समावेश असेल. या रॅलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना पाठिंबा मिळाला आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

630 हून अधिक महिला एकूण 130 गाड्यांसह या रॅलीत सहभागी झाल्या होत्या व त्यांनी या गाड्यांना चांगल्या पद्धतीने सजवले देखील होते. देशभक्ती ही यावर्षी  रॅलीची थीम होती.अनेकांना सुरक्षा बलासारखे गणवेश परिधान केले होते तर, अनेकांनी देशभक्तीपर संदेश देखील लिहिले होते.चार महिलांच्या एका संघाने वायुदलाच्या पायलटच्या वेशात होत्या त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर, काहींच्या गाड्या या सुरक्षा बलातील गाड्यांसारख्या दिसत होत्या.काहींनी गाड्यांवर हाऊ इज द जोश ? तर, काहींनी आय लव्ह इंडिया असे लिहिले होते.

टीएसडी रॅली सकाळी सात वाजता ओमकार 1973 येथून सुरू झाली आणि सेंच्युरी बाजार, सिद्धिविनायक, शिवाजी पार्क, दादर प्लाझा, पूर्व दूर्तगती मार्ग, वाशी असे अंतर पार करत अँबी व्हॅली येथे रॅली संपली. या रॅलीला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चांगली गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Mumbaiमुंबई