शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बिहारला मान्यतेची शक्यता

By admin | Updated: January 7, 2016 00:16 IST

क्रिकेटमधील साफसफाईच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयमध्ये ‘एक राज्य एक संघटना’ ही न्या. आर. एम. लोढा यांची शिफारस मान्य झाल्यास क्रिकेट

नवी दिल्ली : क्रिकेटमधील साफसफाईच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयमध्ये ‘एक राज्य एक संघटना’ ही न्या. आर. एम. लोढा यांची शिफारस मान्य झाल्यास क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारला (सीएबी) पुन्हा मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बिहारला बीसीसीआयची मान्यता मिळावी, यासाठी सातत्याने लढा देत असलेले सीएबीचे सचिव आदित्य वर्मा यांनी लोढा समितीच्या शिफारशींमुळे बिहार क्रिकेट पुन्हा राष्ट्रीयस्तरावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. बुधवारी वर्मा म्हणाले, ‘‘बिहारमध्ये क्रिकेट नियमित करण्यावर लोढा समितीने भर दिल्यामुळे युवा क्रिकेटपटूंना नवजीवन मिळेल, अशी आशा आहे. बीसीसीआयकडे मतदानाचा पूर्ण अधिकार असलेले ३० सदस्य आहेत. एकट्या महाराष्ट्रात चार, गुजरातेत तीन, तसेच प. बंगाल आणि आंध्रमध्ये प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. बिहारकडे सदस्यत्व नाही. हा राज्यातील जनतेचा अपमान ठरतो. बिहार १९३५ पासून बीसीसीआयचा सदस्य आहे. पण २००० मध्ये झारखंड वेगळे झाल्यापासून बिहारने मतदानाचा अधिकार व पूर्ण सदस्यत्व गमावले. बिहार संघ बीसीसीआयच्या एकाही स्पर्धेत सहभागी होत नाही. बीसीसीआयकडून आर्थिक मदतही मिळत नाही. लोढा समितीची शिफारस लागू करीत सीएबीला पूर्ण राज्य संघटनेचा दर्जा देण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे. देशात क्रिकेटचा समान रूपाने विकास व्हावा, शिवाय पूर्णकालीन सदस्यांसोबत असोसिएट सदस्यांना स्पर्धेत सहभागाची संधी मिळावी, असे लोढा समितीने शिफारशीत म्हटल्याकडे वर्मा यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)