शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

By admin | Updated: January 1, 2017 01:09 IST

४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

राजकोट : ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडूने विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत कर्नाटकचा केवळ दोन दिवसांमध्ये पराभव केला तर मुंबईने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादची झुंज ३० धावांनी मोडून काढली. मुंबई संघाला विजय मिळवताना पाचव्या व अखेरच्या दिवशी घाम गाळावा लागला होता. नवे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या विजयामुळे तामिळनाडू संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. २८ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरलेल्या तामिळनाडू संघाने स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन व मुरली विजय यांच्याविना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश राहुल व करुण नायर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पराभव केला. स्पर्धेतील चमकदार कामगिरी बघता मुंबई संघाला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, पण त्यांना तामिळनाडू रोखण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. उभय संघांदरम्यान आॅक्टोबर महिन्यात साखळी फेरीत लढत झाली होती. त्यात मुंबई संघाने लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत तीन दिवसांमध्ये दोन विकेटने विजय मिळवला होता. आॅक्टोबरनंतर मुंबई संघात बराच बदल झाला आहे. लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत धवल कुलकर्णीने १० बळी घेतले होते, पण आता त्याचा अखिल हेरवाडकर व शुभम रांजणे यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)