शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मनजीतने केला टॉप्समध्ये समावेश करण्याचा आग्रह;आशियाई क्रीडा स्पर्धेत घेतली होती सुवर्णधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:58 IST

‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.

नवी दिल्ली : ‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाºया मनजीतकडे सध्या नोकरी नाही. निकाल देत नसल्याचे कारण सांगताना ओएनजीसीने मार्च २0१६ मध्ये त्याचा करार वाढविण्यास नकार दिला होता. प्रतिकूल परिस्थितीतही मनजितने सेनेचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू ठेवला आणि त्यानंतर त्याला राष्ट्रीय शिबिरासाठी बोलाविण्यात आले होते.मनजीत म्हणाला की, ‘मी रिझल्ट देत नसल्याचे कारण देत ओएनजीसीने माझा करार वाढविण्यास नकार दिला. त्याआधी मला मदतनिधी मिळत होती; परंतु आता मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मंत्रालय माझी कामगिरी आणि माझ्या समस्येकडे लक्ष देईल, अशी आशा वाटते. माझ्याजवळ एकही प्रायोजक नाही. त्यामुळे क्रीडा मंत्रालय मला टॉप्समध्ये स्थान देईल, अशी मला आशा आहे.’तो पुढे म्हणाला की, ‘मी पुढील वर्षी आशिया आणि विश्व चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांत भरीव कामगिरी करू इच्छितो. त्यानंतर आगामी २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या सरावासाठी मला आर्थिक मदत हवी आहे. क्रीडा मंत्रालय मला मदत करील, अशी मला आशा वाटते.’ (वृत्तसंस्था)1) हरियाणातील जिंद जिल्ह्याच्या उझाना गाव येथे वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय मनजीत ओएनजीसीसह करार संपुष्टात आला तेव्हा, खेळ सोडण्याच्या मन:स्थितीत होता.2) तो म्हणाला, ‘मी खूप निराश झालो होतो. मी शेतकरी कुटुंबातून असून माझा परिवार सरावासाठी मला मोठी रक्कम देऊ शकत नसल्याने एक वेळेस अ‍ॅथलेटिक्स सोडून द्यावे, असे मनात आले होते.’

टॅग्स :Manjeet Singhमनजित सिंग