शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

खो-खो विश्वचषक २०२५ : भारतीय महिला संघाची दणदणीत विजयी सलामी; दक्षिण कोरियाला मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:04 IST

पुरुषांमध्येही भारताने सलग दुसरा विजय मिळवताना ब्राझीलचा ६४-३४ असा ३० गुणांनी धुव्वा उडवला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यजमान भारताच्या महिला संघाने पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत जबरदस्त विजयी सलामी देताना दक्षिण कोरियाचा १७५-१८ असा तब्बल १५७ गुणांनी फडशा पाडला. दुसरीकडे, पुरुषांमध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवताना ब्राझीलचा ६४-३४ असा ३० गुणांनी धुव्वा उडवला. महिलांमध्ये एकतर्फी झालेल्या लढतीत भारतीयांकडून दक्षिण कोरियालाखो-खोचे धडेच मिळाले. मध्यंतरालाच ९४-१० अशी भलीमोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. चैथरा आर, कर्णधार प्रियांका इंगळे, मगाई माझी, मीनू, नसरीन शेख यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. यानंतर पुरुषांमध्ये, ब्राझीलने भारतीयांविरुद्ध चांगली झुंज दिली.

१६ फळी केल्या बाद

  • भारतीय महिलांनी कमालीचे वर्चस्व राखताना पहिल्या डावात आक्रमण करून दक्षिण कोरियाच्या तब्बल १६ फळी बाद केल्या.
  • कोरियनच्या कोणत्याही फळीला भारतीय आक्रमकांपुढे १५-२० सेकंदांहून अधिक वेळ तग धरता आला नाही.
  • अनुभवी भारतीयांपुढे त्यांचा ६ निभाव लागला नाही. मध्यंतराला ३६-१६ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी वेगवान खेळ करत ब्राझीलला पुनरागमनाची संधी दिली नाही.
  • कर्णधार प्रतीक वाईकर, रोकसन सिंग, आकाश कुमार, आदित्य गणपुले यांनी शानदार खेळ करत विजय साकारला.
टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरिया