शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

श्रीलंकेला धूळ चारत भारताने मालिका जिंकली

By admin | Updated: February 25, 2016 03:55 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.

रांची : भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलानी मनोदराने २७, तर कर्णधार शशिकला सिरिवर्धनेने २६ धावांची खेळी केली.भारताकडून एकता बिष्टने २२ धावांत आणि पूनम यादवने १७ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने विजयी लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले. भारताकडून कर्णधार मिताली राजने ५२ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. तिला अनुजा पाटीलच्या रूपाने चांगली साथ मिळाली. या दोघींनी सहाव्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी केली. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने ३३ चेंडूंत ३४ धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने चार षटकांत १० धावा देत ३ गडी बाद केले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकात ८ बाद १०७. (दिलानी मनोदरा २७, शशिकला सिरिवर्धने २६. एकता बिष्ट ३/२२, पूनम यादव ३/१७); भारत : १९ षटकांत ५ बाद १०८. (मिताली राज नाबाद ५१, अनुजा पाटील ३४, इनोका रणवीरा ३/१०).