शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

श्रीलंकेला धूळ चारत भारताने मालिका जिंकली

By admin | Updated: February 25, 2016 03:55 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.

रांची : भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर पाच गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकताना निर्णायक आघाडी घेतली आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलानी मनोदराने २७, तर कर्णधार शशिकला सिरिवर्धनेने २६ धावांची खेळी केली.भारताकडून एकता बिष्टने २२ धावांत आणि पूनम यादवने १७ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताने विजयी लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले. भारताकडून कर्णधार मिताली राजने ५२ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. तिला अनुजा पाटीलच्या रूपाने चांगली साथ मिळाली. या दोघींनी सहाव्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी केली. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने ३३ चेंडूंत ३४ धावा केल्या. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने चार षटकांत १० धावा देत ३ गडी बाद केले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकात ८ बाद १०७. (दिलानी मनोदरा २७, शशिकला सिरिवर्धने २६. एकता बिष्ट ३/२२, पूनम यादव ३/१७); भारत : १९ षटकांत ५ बाद १०८. (मिताली राज नाबाद ५१, अनुजा पाटील ३४, इनोका रणवीरा ३/१०).