शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सहागडी राखत भारताची लंकेवर मात, विजयाची हॅट्रीक

By admin | Updated: November 9, 2014 21:41 IST

भारत वि. श्रीलंकेतील आजचा तिसरा सामना भारताने सहागडी राखत जिंकला आहे. अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत लंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले.

ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद,दि. ९ - भारत वि. श्रीलंकेतील आजचा तिसरा सामना भारताने सहागडी राखत जिंकला आहे. अजिंक्य रहाणे व शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी करत लंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. १५ षटकांत भारताच्या ७६ धावा झाल्या असताना अजिंक्य रहाणे ३१ धावांवर थिसारा परेराच्या गोलंदाजीवर खेळत असताना जयवर्धनेकडे झेल गेल्याने बाद झाला. आठ चौकार व एक षटकार लगावत शिखर धवन धावांचे शिखर उभारेल असे वाटत असतानाच नुआन कुलासेकरा च्या गोलंदाजीवर संघकाराकडे झेल गेल्याने धवन ९१ धावांवर बाद झाला. अर्धशतक पू्र्णझाल्यावर काहिशा जोशातच विराटने दिलशानच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला असता लाहिरूकडे झेल गेल्याने विराटला तंबूत परतावे लागले. पाच षटकं आणि पाचचेंडू बाकी असताना भारताने लंकेचे आव्हान सहज संपुष्टात आणले. आणि विजयाची हॅट्रीक अबाधीत ठेवली.  सुट्टीचा दिवस असल्याने हैद्राबादमधील राजीवगांधी स्टेडीयमवर हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट शौकीनांनी गर्दी केली होती.