शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

भारत प्रबळ दावेदार

By admin | Updated: January 12, 2016 04:12 IST

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे

मुंबई : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे.आयपीएल सोडून इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या झहीरने सांगितले, की भारतीय संघ या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारतीय उपखंडात ही स्पर्धा होत असल्याने स्पर्धेत फिरकीचा बोलबाला राहील आणि जे फिरकीला चांगले खेळतात, त्यांची या स्पर्धेत चलती राहील. भारतीय संघ यामध्ये वरचढ राहील. आयसीसीच्या एका कार्यक्रमासाठी येथे आलेला झहीर म्हणाला, ‘‘नवीन बदल होत आहेत; त्यामुळे खेळाची गती वाढत आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)