शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

भारत प्रबळ दावेदार

By admin | Updated: January 12, 2016 04:12 IST

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे

मुंबई : यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत असल्याने येथील वातावरणाचा फायदा, फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याची त्यांची क्षमता यांमुळे टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे.आयपीएल सोडून इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या झहीरने सांगितले, की भारतीय संघ या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारतीय उपखंडात ही स्पर्धा होत असल्याने स्पर्धेत फिरकीचा बोलबाला राहील आणि जे फिरकीला चांगले खेळतात, त्यांची या स्पर्धेत चलती राहील. भारतीय संघ यामध्ये वरचढ राहील. आयसीसीच्या एका कार्यक्रमासाठी येथे आलेला झहीर म्हणाला, ‘‘नवीन बदल होत आहेत; त्यामुळे खेळाची गती वाढत आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)