शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

India at Commonwealth Games 2018: असा आहे स्पर्धेचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 20:36 IST

गोल्ड कोस्ट येथे 4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा इतिहास काय सांगतो, ते जाणून घ्या.

ठळक मुद्देभारतामध्ये 2010साली दिल्लीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताने दुसरा क्रमांक पटकावला होता.

राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली ती 1930 साली. त्यावेळी या स्पर्धेचे नाव Empire Games असे ठेवण्यात आले होते. 1950 पर्यंत या स्पर्धेचे हेच नाव होते. पहिल्या स्पर्धेत 11 देशांच्या 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक चार वर्षांमध्ये खेळवली जाते. पण 1942 आणि 1946 या वर्षांमध्ये स्पर्धा खेळवली गेली नव्हती, कारण या काळात दुसरे महायुद्ध सुरु होते.

राष्ट्रकुल स्पर्धा 1998 साली पहिल्यांदा आशियाई देशांमध्ये खेळवली गेली. 1998 साली ही स्पर्धा क्वालालंपूर येथे खेळवली गेली.

भारतामध्ये 2010साली दिल्लीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताने दुसरा क्रमांक पटकावला होता.

2022 साली होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिकेने आपला दावा केला होता. राष्ट्रकुल महासंघाची ऑकलंडला बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी मान्य केली होती. पण दक्षिण आफ्रिकेला महासंघाच्या निकषांची पूर्तता करता आली नाही. त्यामुळे आता 2022 साली ही स्पर्धा बर्मिंगहॅमला होणार आहे.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८