शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

चार गडी राखत भारताची विंडीजवर मात

By admin | Updated: March 6, 2015 19:57 IST

चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ६ - चार गडी राखत भारताने विंडीजवर मात केली. देशभरात होळीचा सण साजरा होत असताना भारताच्या विजयाने भारतीयांच्या ऊत्साहाला उधाण आले आहे. 
जेरॉम टेलरच्या तेज गोलंदाजीपुढे रोहित शर्मा व शिखऱ धवन अनुक्रमे सात व नऊ धावा करत तंबूत परतल्याने भारतीय प्रेक्षकांची घोर निराशा झाली होती. विराट कोहलीचा जम बसत असतानाच रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना मार्लन सॅम्युअलकडे झेल गेल्याने ३३ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. फक्त १४ धावा करत केमर रॉचच्या चेंडूवर यष्टिरक्षक रामादिनकडे झेल गेल्याने अजिंक्य रहाणे बाद झाला. 
 
तीन चौकार व एक षटकार लगावत कर्णधार धोनीने ५६ चेंडूत ४५ धावा केल्या. भारतीय फलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचा तेज तर्रार गोलंदाज जेरॉम टेलर व आंद्रे रसेल या गोलंदाजांचे आव्हान होते.  आठ षटकांमध्ये टेलरने ३३ धावा देत रोहित शर्मा व शिखर धवन या पहिल्या फळीतील फलंदाजांना तंबूत परत पाठवले. तसेच आंद्रे रसेल ने ४३ धावा देत विराट कोहली व रविंद्र जडेजा यांचा बळी घेतला होता. कर्णधार धोनी व रविचेंद्र अश्विन यांच्या टिकून राहण्याने भारताला विजय सहज शक्य झाला.