शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

भारताचा पश्चिम ऑस्ट्रेलियावर ६४ धावांनी विजय

By admin | Updated: January 9, 2016 20:05 IST

रोहित शर्मा आणि मनिष पांडे यांच्या तुफानी खेळीच्या बळावर आणि गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ६४ धावांनी पराभूत केले.

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ९-  रोहित शर्मा आणि मनिष पांडे यांच्या तुफानी खेळीच्या बळावर आणि गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात पश्चिम आॅस्ट्रेलियाला ६४ धावांनी पराभूत केले. काल झालेल्या  टी-२० सराव सामन्यात सुद्धा भारताने पश्चिम ऑस्ट्रेलियाला चांगलेच नमविले होते.
आजच्या सामन्यात भारताने दिलेल्या २५० धावांच्या आव्हानाचा सामना करताना पश्चिम ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या १८५ धावांवर गारद झाला. पश्चिम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेरॉन मार्गनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाकीच्या फलंदाजामुळे तो अयशस्वी झाला. जेरॉन मार्गनने अर्धशतक केले, तर जॅक कार्डरने ४५ धावा केल्या. 
भारताकडून फलंदाज रोहित शर्माने तुफानी खेऴी करत तीन षटकार आणि सहा चौकार लगावत ८२ चेंडूत ६७ धावा केल्या. तर, अजिंक्य रहाणे याने ४१ धावा आणि मनिष पांडेने ५८ धावा केल्याने भारताच्या धावसंख्येत मोठी भर पडली. गोलंदाज आर धवन,आर जडेजा, आर आश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन बळी घेतले,  तर गुरकिरत सिंग आणि उमेश यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.